https://poemrj7.blogspot.com
Rohit jadhav(R.J)
माझं हि अस्तित्व आहे...!!
किती हसत जगत असतो ना आपण लहानपणी कारण भविष्य काहीच माहिती नसते आणि कुठे लागू होतात बंधने समाजाने बांधलेली. स्वछंदी असतो ना आपण अगदी गरुडासारख.
पण वाढत्या वयाप्रमाणे लागतात बंधने समाजाची अन आम्हीही होतो मग तयार अडकण्या त्या बंधनात काळाप्रमाणे...
असतात कोणती बंधने तर मुलींनी कशाला घराबाहेर पडावं?काय कपडे घातले आहेत?काय उपयोग एवढ शिकून आणि शिकवून? शेवटी हि तर लोकाचीच धन ना! अशी टोमणे ऐकावी लागतात घरच्यांचीच....कोणी वाईट नजरेनं बघितल अथवा छेडलं तर सांगू नकोस कोणाला आस समाजाच च सांगणं असते कारण इज्जत तर फक्त मुलीनांच असते ना...नाव तर तिचच खराब होत....डाग पण तिलाच लागतो न पुसणारा....
अशा किती अनिष्ट व परंपरेने चालत व चालवत आलेल्या समाजामध्ये काढाव लागत आयुष्य निपचित पडून पश्चाताप करत मनातल्या मनात.
कधी कधी स्वयंपाक करत बोलावं लागत, मी पण खूप हुशार होते बाळा शाळेत हे सांगण्याशिवाय काहीच उरत नाही लग्न झाल्यावर.
का दडपते मी माझं शहाणपण? कुठे जातात शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार जे मी शाळेत शिकलेली असते?का घेत नाही मी आकाशझेप गरुडा प्रमाणे स्वछंदी ?का लागतो आसा अचानक डिस्क ब्रेक? ....त्याच हि एक कारण आहे ,
लग्न जुळलेलं असत घरच्यांच्या
मर्जीन पिढ्यान पिढ्या श्रीमंत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीशी ....काढावं लागत आयुष्य त्याच्याच नियमांत राहून.त्याचा तर एकच
उसुल असतो चूल आणि मूल.जर पंखच गुंतलेलं असतील मतभेदांच्या पिंजऱ्यात तर कुठून घेणार भरारी....
कुठं कमी पडले मी?काय कमी होत माझ्यात?का झाले नाही मुक्त ?सर्वगुणसंपन्न आसताना का झाली नाही घरातील एक जबाबदार कर्ती स्त्री?
..... याच उत्तर हि समाजालाच देणं आहे....।
© (रोहित जाधव R.J)
Rohit jadhav(R.J)
माझं हि अस्तित्व आहे...!!
किती हसत जगत असतो ना आपण लहानपणी कारण भविष्य काहीच माहिती नसते आणि कुठे लागू होतात बंधने समाजाने बांधलेली. स्वछंदी असतो ना आपण अगदी गरुडासारख.
पण वाढत्या वयाप्रमाणे लागतात बंधने समाजाची अन आम्हीही होतो मग तयार अडकण्या त्या बंधनात काळाप्रमाणे...
असतात कोणती बंधने तर मुलींनी कशाला घराबाहेर पडावं?काय कपडे घातले आहेत?काय उपयोग एवढ शिकून आणि शिकवून? शेवटी हि तर लोकाचीच धन ना! अशी टोमणे ऐकावी लागतात घरच्यांचीच....कोणी वाईट नजरेनं बघितल अथवा छेडलं तर सांगू नकोस कोणाला आस समाजाच च सांगणं असते कारण इज्जत तर फक्त मुलीनांच असते ना...नाव तर तिचच खराब होत....डाग पण तिलाच लागतो न पुसणारा....
अशा किती अनिष्ट व परंपरेने चालत व चालवत आलेल्या समाजामध्ये काढाव लागत आयुष्य निपचित पडून पश्चाताप करत मनातल्या मनात.
कधी कधी स्वयंपाक करत बोलावं लागत, मी पण खूप हुशार होते बाळा शाळेत हे सांगण्याशिवाय काहीच उरत नाही लग्न झाल्यावर.
का दडपते मी माझं शहाणपण? कुठे जातात शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार जे मी शाळेत शिकलेली असते?का घेत नाही मी आकाशझेप गरुडा प्रमाणे स्वछंदी ?का लागतो आसा अचानक डिस्क ब्रेक? ....त्याच हि एक कारण आहे ,
लग्न जुळलेलं असत घरच्यांच्या
मर्जीन पिढ्यान पिढ्या श्रीमंत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीशी ....काढावं लागत आयुष्य त्याच्याच नियमांत राहून.त्याचा तर एकच
उसुल असतो चूल आणि मूल.जर पंखच गुंतलेलं असतील मतभेदांच्या पिंजऱ्यात तर कुठून घेणार भरारी....
कुठं कमी पडले मी?काय कमी होत माझ्यात?का झाले नाही मुक्त ?सर्वगुणसंपन्न आसताना का झाली नाही घरातील एक जबाबदार कर्ती स्त्री?
..... याच उत्तर हि समाजालाच देणं आहे....।
© (रोहित जाधव R.J)
Awesome 👍😊
ReplyDeleteThx
ReplyDelete